तुमची जन्मतारीख १, १०, १९ अथवा २८ यापैकी एक आहे का? जरूर वाचा

मुंबई: १६ ऑगस्टचा दिवस सिंह राशीसाठी अतिशय खास असणार आहे. सूर्य लवकरच या राशीत गोचर करणार आहे. सूर्याचे गोचर या मूलांकाच्या व्यक्तीसाठी नशीब बदलणारी ठरणार आहे.


जर तुमचा जन्म एखाद्या महिन्याच्या १, १०, १९ अथवा २८ तारखेला झाला आहे तर तुमचा मूलांक १ आहे. या मूलांकाच्या लोकांसाठी १६ ऑगस्टनंतर चांगले दिवस सुरू होणार आहेत.


१६ ऑगस्टचा दिवस विशेष आहे. १६ ऑगस्ट २०२४ शुक्रवारचा दिवस सूर्य आपल्या राशीत परिवर्तन करत आहे. सूर्याचे हे गोचर आपल्या स्वराशीत होत आहे. सूर्य या दिवशी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश केल्याने ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे. त्यांचा भाग्योदय होऊ शकतो. मूलांक १चा स्वामी सूर्य आहे. सूर्याचे या मूलांकाशी नाते आहे.


सूर्य देवाच्या या प्रिय मूलांकाला १६ ऑगस्टनंतर बिझनेसमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. यांच्याकडे पैशाचे स्त्रोत वाढतील. तसेच तुमची स्वप्ने पूर्ण होतील.


हा मूलांक असलेल्यांसाठी सूर्याचे गोचर लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल.शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे.


सूर्य आपले राशी परिवर्तन दर ३० दिवसांमध्ये करतो मात्र यावेळी सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश मूलांक १, १०, १९ आणि २८ला जन्मलेल्या लोकांसाठी शुभदायक ठरू शकते.

Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर