तुमची जन्मतारीख १, १०, १९ अथवा २८ यापैकी एक आहे का? जरूर वाचा

  35

मुंबई: १६ ऑगस्टचा दिवस सिंह राशीसाठी अतिशय खास असणार आहे. सूर्य लवकरच या राशीत गोचर करणार आहे. सूर्याचे गोचर या मूलांकाच्या व्यक्तीसाठी नशीब बदलणारी ठरणार आहे.


जर तुमचा जन्म एखाद्या महिन्याच्या १, १०, १९ अथवा २८ तारखेला झाला आहे तर तुमचा मूलांक १ आहे. या मूलांकाच्या लोकांसाठी १६ ऑगस्टनंतर चांगले दिवस सुरू होणार आहेत.


१६ ऑगस्टचा दिवस विशेष आहे. १६ ऑगस्ट २०२४ शुक्रवारचा दिवस सूर्य आपल्या राशीत परिवर्तन करत आहे. सूर्याचे हे गोचर आपल्या स्वराशीत होत आहे. सूर्य या दिवशी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश केल्याने ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे. त्यांचा भाग्योदय होऊ शकतो. मूलांक १चा स्वामी सूर्य आहे. सूर्याचे या मूलांकाशी नाते आहे.


सूर्य देवाच्या या प्रिय मूलांकाला १६ ऑगस्टनंतर बिझनेसमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. यांच्याकडे पैशाचे स्त्रोत वाढतील. तसेच तुमची स्वप्ने पूर्ण होतील.


हा मूलांक असलेल्यांसाठी सूर्याचे गोचर लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल.शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे.


सूर्य आपले राशी परिवर्तन दर ३० दिवसांमध्ये करतो मात्र यावेळी सूर्याचे सिंह राशीतील प्रवेश मूलांक १, १०, १९ आणि २८ला जन्मलेल्या लोकांसाठी शुभदायक ठरू शकते.

Comments
Add Comment

या पक्षांचे घरात येणे म्हणजे शुभ संकेत!

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट पक्ष्यांचा घरात प्रवेश करणे हे शुभ मानले जाते. या पक्ष्यांच्या

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे

बीएमसीच्या ‘पार्किंग’साठी ‘वृक्षतोड’

मुंबई : आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनजवळ आठ झाडे तोडण्याच्या आणि चार इतर झाडांचे स्थलांतर करण्याच्या 'बृहन्मुंबई

गर्भवती बांगलादेशी महिला जेजे रुग्णालयातून फरार, पोलिसांचा शोध सुरू

मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती.

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक