तुळशीची पाने तोडताना कधीही करू नका या चुका

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मोठे महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार यात लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. घरातील पुजेदरम्यान तुळशीपत्रांना मानाचे स्थान असते. घरासमोरही अंगणात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. त्याचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच तुळशीच्या रोपाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यामुळे पर्यावरणात चांगली हवा राहण्यास मदत होते. तुळस ही औषधीही असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते.

त्यामुळे तुळशीची पाने तोडताना काही गोष्टींची काळजी जरूर घेतली पाहिजे. पाहा काय काळजी घ्यावी...


सूर्य मावळल्यानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळेस तुळशीला स्पर्श करू नये.

तुळशीची पाने कधीही नखाने तोडू नयेत.

आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला हात लावू नये. तुळशीची पाने तोडू नयेत.

सूर्यग्रहण असल्यास चंद्रग्रहण असल्यास तसेच एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.
Comments
Add Comment

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

डोक्याला पिस्तुल लावून भाविकांचे नऊ तोळे सोने लुटले

पाथर्डी : गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पाच ते सहा चोरट्यांनी नाशिक येथील भाविकांचे ९ तोळे सोन्याचे दागिने व

निषेध मोर्चा काढल्याबद्दल बाळा नांदगावकर यांच्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा

मुंबई : दक्षिण मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

भरधाव पोलो कार थेट धडकली मेट्रोच्या खांबाला ; पुण्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,

पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक