मुंबई: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मोठे महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार यात लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. घरातील पुजेदरम्यान तुळशीपत्रांना मानाचे स्थान असते. घरासमोरही अंगणात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. त्याचे जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच तुळशीच्या रोपाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यामुळे पर्यावरणात चांगली हवा राहण्यास मदत होते. तुळस ही औषधीही असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते.
सूर्य मावळल्यानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळेस तुळशीला स्पर्श करू नये.
तुळशीची पाने कधीही नखाने तोडू नयेत.
आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला हात लावू नये. तुळशीची पाने तोडू नयेत.
सूर्यग्रहण असल्यास चंद्रग्रहण असल्यास तसेच एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…