भारतातील या शहरात मिळते सर्वात वेगवान Internet, दिल्ली,मुंबई नव्हे तर...

मुंबई: देशात डिजीटल क्रांती आली आहे. लोकांना इंटरनेटची इतकी सवय झाली आहे की त्याच्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. इंटरनेट आजच्या काळात महत्त्वाची गरज बनला आहे. दरम्यान, आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे इंटरनेटला जागा नाही. तर आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती हाय स्पीड इंटरनेटची मागणी करत आहे.


भारतात इंटरनेटमध्ये गेल्या काही काळापासून खूप बदल झाले आहेत. भारत आता इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की भारतात सर्वाधिक वेगवा इंटरनेट स्पीड कुठे मिळतो? जर तुम्ही यासाठी दिल्ली, मुंबईचे नाव घ्या तर तुम्ही चुकीचे आहात.



भारतात इंटरनेट


रिपोर्टनुसार भारत मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मोबाईल इंटरनेटच्या स्पीडबाबत बोलायचे झाल्यास भारतात १०७.०३ एमबीपीएसचा स्पीड रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाबतीत भारत जगात अद्याप ८५व्या स्थानावर आहे. देशात ब्रॉडबँडचा स्पीड ६३.९९ एमबीपीएस इतका आहे.



येथे मिळतो सर्वाधिक स्पीड


भारतातील चेन्नई शहारत सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड मिळते. रिपोर्टनुसार येथे इंटरनेट स्पीड ५१.०७ एमबीपीएस इतका रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाबाबत बोलायचे झाल्यास बंगळुरू ४२.५० स्पीडसह दुसऱ्या आणि ४१.६८ एमबीपीएस स्पीडसह हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता