भारतातील या शहरात मिळते सर्वात वेगवान Internet, दिल्ली,मुंबई नव्हे तर...

मुंबई: देशात डिजीटल क्रांती आली आहे. लोकांना इंटरनेटची इतकी सवय झाली आहे की त्याच्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. इंटरनेट आजच्या काळात महत्त्वाची गरज बनला आहे. दरम्यान, आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे इंटरनेटला जागा नाही. तर आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती हाय स्पीड इंटरनेटची मागणी करत आहे.


भारतात इंटरनेटमध्ये गेल्या काही काळापासून खूप बदल झाले आहेत. भारत आता इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की भारतात सर्वाधिक वेगवा इंटरनेट स्पीड कुठे मिळतो? जर तुम्ही यासाठी दिल्ली, मुंबईचे नाव घ्या तर तुम्ही चुकीचे आहात.



भारतात इंटरनेट


रिपोर्टनुसार भारत मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मोबाईल इंटरनेटच्या स्पीडबाबत बोलायचे झाल्यास भारतात १०७.०३ एमबीपीएसचा स्पीड रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाबतीत भारत जगात अद्याप ८५व्या स्थानावर आहे. देशात ब्रॉडबँडचा स्पीड ६३.९९ एमबीपीएस इतका आहे.



येथे मिळतो सर्वाधिक स्पीड


भारतातील चेन्नई शहारत सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड मिळते. रिपोर्टनुसार येथे इंटरनेट स्पीड ५१.०७ एमबीपीएस इतका रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाबाबत बोलायचे झाल्यास बंगळुरू ४२.५० स्पीडसह दुसऱ्या आणि ४१.६८ एमबीपीएस स्पीडसह हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे

BMC News : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्या कापल्या

मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा (Rain) लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६

Mumbai Rain Orange Alert : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; ४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी!

मुंबई : मुंबईत मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस (Rain) बुधवार सकाळपर्यंतही अखंड सुरू असून, पुढील चार दिवस शहरात

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के