Tax: भारतातील या राज्यात लोकांना द्यावा लागत नाही टॅक्स

मुंबई: भारतात जिथे सामान्य माणूस वाढत्या टॅक्समुळे त्रस्त झाला आहे तिथे भारतात असे एक राज्य आहे जेथील नागरिकांना टॅक्सचा बोजा उचलावा लागत नाही. येथील लोकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही.


खरंतर हे दुसरे तिसरे कोणतेही राज्य नसून सिक्कीम आहे. सिक्कीम आपली सुंदरता आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत सिक्कीमला विशेष अधिकार मिळाला आहे. येथील नागरिकांना टॅक्समध्ये सूट मिळते.


सिक्कीम हे राज्य १९७५मध्ये देशातील २२वे राज्य म्हणून भारतात सामील झाले होते. १९४८मध्ये आपल्या स्वत:च्या टॅक्स कायद्यानुसार येथे हा खास नियम आहे.


आता तुम्हीही विचार कराल की येथे राहून तुम्हीही टॅक्स फ्री होऊ शकता. मात्र असे नाही आहे. टॅक्स फ्री होण्याचा लाभ केवळ त्याच व्यक्तींना मिळतो जे येथील निवासी आहेत.


गैर सिक्कीम पुरूषाशी जर एखाद्या महिलेने लग्न केले तर त्या व्यक्तीलाही टॅक्समधून सूट मिळत नाही.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात