Tax: भारतातील या राज्यात लोकांना द्यावा लागत नाही टॅक्स

मुंबई: भारतात जिथे सामान्य माणूस वाढत्या टॅक्समुळे त्रस्त झाला आहे तिथे भारतात असे एक राज्य आहे जेथील नागरिकांना टॅक्सचा बोजा उचलावा लागत नाही. येथील लोकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही.


खरंतर हे दुसरे तिसरे कोणतेही राज्य नसून सिक्कीम आहे. सिक्कीम आपली सुंदरता आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत सिक्कीमला विशेष अधिकार मिळाला आहे. येथील नागरिकांना टॅक्समध्ये सूट मिळते.


सिक्कीम हे राज्य १९७५मध्ये देशातील २२वे राज्य म्हणून भारतात सामील झाले होते. १९४८मध्ये आपल्या स्वत:च्या टॅक्स कायद्यानुसार येथे हा खास नियम आहे.


आता तुम्हीही विचार कराल की येथे राहून तुम्हीही टॅक्स फ्री होऊ शकता. मात्र असे नाही आहे. टॅक्स फ्री होण्याचा लाभ केवळ त्याच व्यक्तींना मिळतो जे येथील निवासी आहेत.


गैर सिक्कीम पुरूषाशी जर एखाद्या महिलेने लग्न केले तर त्या व्यक्तीलाही टॅक्समधून सूट मिळत नाही.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित