मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून विशेष सेवा चालविण्यात येणार आहे. या मध्ये कोल्हापूर ते सातारा १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरजदरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा चालविण्यात येणार आहे, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबाही देण्यात आला.
कोल्हापूर-सातारा विभागादरम्यान अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एकूण २८ अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे.
कोल्हापूर-सातारा अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून ७ ऑगस्ट १३ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी १.२५ वाजता पोहोचेल.
सातारा येथून ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत दररोज २.२० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी ६.३५ वाजता पोहोचेल.
सदर गाड्या वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, विश्रामबाग, सांगली, नंदरे, भिलवडी, किर्लोस्करवाडी, तकरी, भवानी नगर, शेणोली, कराड, शिरवडे, मसूर, तारगांव, रहिमतपूर आणि कोरेगांव कोल्हापूर-मिरज श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून ७ ऑगस्ट १३ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटेल.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…