Home Loan क्लोज केल्यानंतर जरूर घ्या या ३ गोष्टी

meमुंबई: अनेकदा लोक घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात. होम लोन घेण्याच्या वेळेस त्यांना काही कागदपत्रे कर्जासाठी अर्ज करताना तसेच रजिस्ट्रेशनच्या वेळेस सबमिट करावी लागतात. मात्र जेव्हा आपण कर्ज पूर्ण भरतो. त्यानंतर काही कागदपत्रे ही परत घेणे गरजेचे असते. यात तीन कादगदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. ही जर तुम्ही वेळेत परत घेतली नाहीत तर तुमची समस्या वाढू शकते.


यातील महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे एनओसी. कर्ज चुकवल्यानंतर तुम्हाला बँकेकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवावे लागते. यामुळे हे निश्चित होते की बँकेचे तुमच्यावर आता कोणतेही कर्ज नाही.


जी NOC तुम्ही मिळवत असाल तर हे ही जरूर चेक करा की त्यात तुमचे नाव, लोन बंद झाल्याची तारीख, संपत्तीचे संपूर्ण डिटेल्स, लोन अकाऊंट नंबर आणि इतर गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही.


त्यानंतर रजिस्टार ऑफिसमधून एन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट घ्यावे लागते. एन्कम्ब्रेंस सर्टिफिकेटने हे सिद्ध होते की तुमच्या संपत्तीवर आता कोणतेही Dues बाकी नाही आहे. तसेच जर तुम्हाला भविष्यात संपत्ती विकायची असेल तर एन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यासाठी हे तुम्हाला मिळवावेच लागेल.


याशिवाय पझेशन पेपरसोबत प्रॉपर्टी आणि इतर कागदपत्रेही मिळवणे तितकेच गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील