Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल ५२ वर्षांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: भारतीय पुरूष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या आपल्या ग्रुप सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३-२ हरवले. २ ऑगस्टला शुक्रवारी खेळवलेल्या सामन्यात भारताकडून अभिषेक आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल केले. तर कांगांरूच्या टीमकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्सने स्कोर केले.


भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिक गेम्समध्ये हरवले. १९७२मध्ये म्युनिच ऑलिम्पिकनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवायची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच भारतीयांसाठी कांगारूंविरुद्धचा हा विजय अतिशय ऐतिहासिक आहे. भारतीय संघ आधीच क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला होता.



असा रंगला सामना


या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिला. त्यांनी दोन गोल केले. पहिला अभिषेकने फिल्ड गोल केला. हा गोल जबरदस्त झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय संघाला २-० असे पुढे नेले.


दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. थॉमस क्रेगने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ३-१ ने आघाडी मिळवून दिली.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.