Moto Edge 50 भारतात झाला लाँच, मिळणार २००० रूपयांचा डिस्काऊंट

  81

मुंबई: मोटोरोला गेल्या काही काळापासून भारतात चांगले आणि शानदार स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. या क्रमामध्ये कंपनीने आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे नाव Moto Edge 50 आहे.


या फोन आता अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कर्व्ह्डpOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन कोला ग्रे, जंगल ग्रीन आणि पेंटन पीच फज या कलरमध्ये लाँच केला आहे.



मोटोरालाचा नवा स्मार्टफोन


हा फोन कंपनीने एकच व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंट आहे. या फोनची किंमती २७,९९९ रूपये आहे. फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या ऑनलाईन स्टोर्सवर हा ८ ऑगस्टपासून विक्रीला उपलब्ध होईल.


जर तुम्ही हा फोन Axis bank, IDFC bank credit cards ने खरेदी कराल तर तुम्हाल २००० रूपयांचा अतिरिक्त बँक डिस्काऊंट मिळेल. याशिवाय काही निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून युजर्सला ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयही मिळेल.



स्पेसिफिकेशन


या फोनमध्ये ६.६७ इंचाचा कर्व्ह्ड pOLED स्क्रीन आहे.


प्रोसेसरसाठी Qualcomm Snapdragon 7 Gen 1 Accelerated Edition चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.


Android 14 वर बेस्ड MyUX ओएस वर रन करतो.


50MP Sony LYT-700C सेंसर


32MP चा एक सेल्फी आणि वीडियो कॅमेरा

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.