Diabete: झोप आणि डायबिटीज यांच्यात काय आहे कनेक्शन?

  50

मुंबई: डायबिटीज सध्याच्या दिवसांत वेगाने वाढणारा आजार बनला आहे. यावर कोणताही उपचार नाही. डायबिटीज केवळ नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीजमुळे रक्तातील साखर प्रभावित होते. रक्तातील वाढलेली साखर पाचन, हृदयाचे आरोग्य, स्किन, किडनी आणि लिव्हर फंक्शनसोबत झोपेवरही परिणाम करते.


डायबिटीजच्या रुग्णांना पुरेशी झोप येत नाही अथवा त्यांची झोप वारंवार उघडते. या कारणामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. अशातच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय कमी झोपेमुळे डायबिटीजचा धोकाही असतो.



कमी झोपेमुळे डायबिटीजचा धोका


रिसर्चनुसार कमी झोपेचा संबंध डायबिटीजशी आहे. दिवसांतून ५ तास झोप घेणाऱ्यांमध्ये डायबिटीजचा धोका १६ टक्के असते. तर केवळ ३ ते ४ तास झोप घेणाऱ्यांमध्ये डायबिटीज टाईप २चा धोका ४१ टक्के इतका असतो. हेल्दी डाएट घेतल्यानंतरही जर तुम्ही कमी झोपत असाल तर डायबिटीजचा धोका अधिक असतो.



डायबिटीज रुग्णांची झोपमोड का होते


टाईप २ डायबिटीजच्या रुग्णांमध्ये असंतुलित ब्लड शुगर लेव्हल आणि डायबिटीजशी संबंधित लक्षणांमउळे झोपेची समस्या येते. रात्री हाय शुगर लेव्हल आणि लो शुगर लेव्हल अनिद्रा आणि दिवसभर थकव्याचे कारण बनू शकते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक