Diabete: झोप आणि डायबिटीज यांच्यात काय आहे कनेक्शन?

मुंबई: डायबिटीज सध्याच्या दिवसांत वेगाने वाढणारा आजार बनला आहे. यावर कोणताही उपचार नाही. डायबिटीज केवळ नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीजमुळे रक्तातील साखर प्रभावित होते. रक्तातील वाढलेली साखर पाचन, हृदयाचे आरोग्य, स्किन, किडनी आणि लिव्हर फंक्शनसोबत झोपेवरही परिणाम करते.


डायबिटीजच्या रुग्णांना पुरेशी झोप येत नाही अथवा त्यांची झोप वारंवार उघडते. या कारणामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. अशातच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय कमी झोपेमुळे डायबिटीजचा धोकाही असतो.



कमी झोपेमुळे डायबिटीजचा धोका


रिसर्चनुसार कमी झोपेचा संबंध डायबिटीजशी आहे. दिवसांतून ५ तास झोप घेणाऱ्यांमध्ये डायबिटीजचा धोका १६ टक्के असते. तर केवळ ३ ते ४ तास झोप घेणाऱ्यांमध्ये डायबिटीज टाईप २चा धोका ४१ टक्के इतका असतो. हेल्दी डाएट घेतल्यानंतरही जर तुम्ही कमी झोपत असाल तर डायबिटीजचा धोका अधिक असतो.



डायबिटीज रुग्णांची झोपमोड का होते


टाईप २ डायबिटीजच्या रुग्णांमध्ये असंतुलित ब्लड शुगर लेव्हल आणि डायबिटीजशी संबंधित लक्षणांमउळे झोपेची समस्या येते. रात्री हाय शुगर लेव्हल आणि लो शुगर लेव्हल अनिद्रा आणि दिवसभर थकव्याचे कारण बनू शकते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात