चुकूनही मुलांसमोर करू नका ही ३ कामे, नाहीतर होईल मोठे नुकसान

  48

मुंबई: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन जितके शक्य होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान, काही आई-वडील आपल्या या संगोपनादरम्यान काही अशा चुका करतात ज्या भविष्यात नुकसानदायक ठरू शकतात.


याच कारणामुळे आचार्य चाणक्य यांनी काही चुकांचे वर्णन नीतीशास्त्रात केले आहे. या चुका व्यक्तीने करू नये.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलांसमोर आई-वडिलांनी कडवट शब्द अथवा अभद्र शब्दांचा वापर करू नये. खरंतर आई-वडील जसे करतात तसेच अनुकरण मुलेही करतात.


आचार्य चाणक्य म्हणतात खोटे बोलणे अयोग्य आहे आणि ते जर मुलांसमोर बोलले गेले तर त्याचा वाईट प्रभाव मुलांवर होतो. आई-वडील खोटे बोलत असतील तर मुलेही खोटे बोलण्यास सुरू करतात. हीच सवय भविष्यात त्यांना बिघडवू शकते.


आचार्य चाणक्य यांच्या मते आई-वडीलांनी मुलांसमोर नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जेव्हा मुले आई-वडिलांना एकमेकांचा आदर करताना पाहतील तेव्हा ते इतरांचाही आदर करतील.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन