चुकूनही मुलांसमोर करू नका ही ३ कामे, नाहीतर होईल मोठे नुकसान

  52

मुंबई: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन जितके शक्य होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान, काही आई-वडील आपल्या या संगोपनादरम्यान काही अशा चुका करतात ज्या भविष्यात नुकसानदायक ठरू शकतात.


याच कारणामुळे आचार्य चाणक्य यांनी काही चुकांचे वर्णन नीतीशास्त्रात केले आहे. या चुका व्यक्तीने करू नये.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलांसमोर आई-वडिलांनी कडवट शब्द अथवा अभद्र शब्दांचा वापर करू नये. खरंतर आई-वडील जसे करतात तसेच अनुकरण मुलेही करतात.


आचार्य चाणक्य म्हणतात खोटे बोलणे अयोग्य आहे आणि ते जर मुलांसमोर बोलले गेले तर त्याचा वाईट प्रभाव मुलांवर होतो. आई-वडील खोटे बोलत असतील तर मुलेही खोटे बोलण्यास सुरू करतात. हीच सवय भविष्यात त्यांना बिघडवू शकते.


आचार्य चाणक्य यांच्या मते आई-वडीलांनी मुलांसमोर नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जेव्हा मुले आई-वडिलांना एकमेकांचा आदर करताना पाहतील तेव्हा ते इतरांचाही आदर करतील.

Comments
Add Comment

Health: दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी ५ महत्त्वाच्या सवयी

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्यासह निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण हे फक्त इच्छा असून साध्य होत

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली