चुकूनही मुलांसमोर करू नका ही ३ कामे, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन जितके शक्य होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान, काही आई-वडील आपल्या या संगोपनादरम्यान काही अशा चुका करतात ज्या भविष्यात नुकसानदायक ठरू शकतात.


याच कारणामुळे आचार्य चाणक्य यांनी काही चुकांचे वर्णन नीतीशास्त्रात केले आहे. या चुका व्यक्तीने करू नये.


आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलांसमोर आई-वडिलांनी कडवट शब्द अथवा अभद्र शब्दांचा वापर करू नये. खरंतर आई-वडील जसे करतात तसेच अनुकरण मुलेही करतात.


आचार्य चाणक्य म्हणतात खोटे बोलणे अयोग्य आहे आणि ते जर मुलांसमोर बोलले गेले तर त्याचा वाईट प्रभाव मुलांवर होतो. आई-वडील खोटे बोलत असतील तर मुलेही खोटे बोलण्यास सुरू करतात. हीच सवय भविष्यात त्यांना बिघडवू शकते.


आचार्य चाणक्य यांच्या मते आई-वडीलांनी मुलांसमोर नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जेव्हा मुले आई-वडिलांना एकमेकांचा आदर करताना पाहतील तेव्हा ते इतरांचाही आदर करतील.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.