या चुका तुमच्या वर्कआऊटला पोहोचवू शकतात नुकसान

Share

मुंबई: व्यायाम आपले शरीर, मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे आपली ऊर्जा वाढते. तसेच आपले जीवन सुधारते. तज्ञांच्या मते आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटांसाठी व्यायाम केला पाहिजे. मात्र अनेकदा व्यायाम करताना आपण काही चुका करतो ज्यामुळे मेहनत बेकार होऊन जाते.

वर्कआऊट सोडून देणे

जर तुम्ही कारणाशिवाय वर्कआऊट करणे सोडून देत असाल तर हे तुमची प्रगती धीमी करतात. यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेसचे लक्ष्य गाठता येत नाही. व्यायामामध्ये नियमितता असावी.

वर्कआऊटच्या आधी खाणे

वर्कआऊटच्या आधी भरपूर खाल्ल्याने आपले शरीर ते पचवण्यामध्ये व्यस्त राहते. यामुळे मांसपेशीमधून योग्य प्रकारे रक्ताचा प्रवाह होत नाही. याऐवजी वर्कआऊट करण्याच्या २ तास आधी हलका नाश्ता करा.

वॉर्म अप न करणे

वर्कआऊटच्या आधी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. यामुळे शरीराचे तापमान वाढते. रक्तप्रवाह वाढतो आणि मांसपेशी मोकळ्या होतात. हलके स्ट्रेचिंग, जॉगिंग अथवा सायकल चालवणे वॉर्मअपच्या पद्धती आहेत.

Tags: workout

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

5 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

6 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

42 minutes ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

58 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

1 hour ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago