मुंबई: आज कामिका एकादशी आहे. हे पर्व भगवान विष्णूंना समर्पित केले जाते. या दिवशी भगवान विष्णू तसेच धनदेवता लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. ३१ जुलै ही एकादशी साजरी केली जात आहे.
या तिथीला भगवान विष्णूंची पुजा तसेच व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने पाप नष्ट होतात.
या दिवशी शंख, चक्र, गदाधारी भगवान विष्णूची पुजा केली जाते. भीष्म पितामह यांनी नारदमुनींना याचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य या एकादशीच्या दिवशी धूप, दीप, नैवेद्य इत्यादीकडून भगवान विष्णूची पुजा करतात. त्यांना गंगा स्नान केल्याने उत्तम फलप्राप्ती होते.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या समोर तूप अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असा दिवा लावल्याने पित्रांना स्वर्गामध्ये अमृत मिळते.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…