Vastu Tips: घरातील या ३ गोष्टी तुमचे जीवन बदलून टाकतील

मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्रस्त असाल तर घरात काही गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे नेहमीच भरभराट होत असते.


वास्तुशास्त्रानुसार घरात गणपती बाप्पाची प्रतिमा जरूर स्थापित केली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पााला विघ्नहर्ता म्हटले जाते. ते सर्व बाधा दूर करतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे शुभ मानले जाते.


हिंदू धर्माशी संबंधित शास्त्रामध्ये म्हटले आहे की जर घरात नारळ असेल तर तेथे लक्ष्मी मातेचा वास जरूर असतो. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नेहमी नारळ ठेवलेला असतो तेथे कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.


जर तुम्ही दीर्घकाळापासून पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर लक्ष्मी माता आणि भगवान कुबेराचा फोटो जरूर घरात लावा. धन देवी लक्ष्मी माता तसेच कुबेराचा फोटो घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासू देत नाही.

Comments
Add Comment

वेब सीरिज विश्वातील २०२५ चा नवा चेहरा, लक्षवेधी ठरलेला 'जयदीप'!

भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा

भारताचे सलग चौथ्या टी-२० विजयाकडे लक्ष

आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,