Vastu Tips: घरातील या ३ गोष्टी तुमचे जीवन बदलून टाकतील

मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्रस्त असाल तर घरात काही गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे नेहमीच भरभराट होत असते.


वास्तुशास्त्रानुसार घरात गणपती बाप्पाची प्रतिमा जरूर स्थापित केली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पााला विघ्नहर्ता म्हटले जाते. ते सर्व बाधा दूर करतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे शुभ मानले जाते.


हिंदू धर्माशी संबंधित शास्त्रामध्ये म्हटले आहे की जर घरात नारळ असेल तर तेथे लक्ष्मी मातेचा वास जरूर असतो. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नेहमी नारळ ठेवलेला असतो तेथे कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.


जर तुम्ही दीर्घकाळापासून पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर लक्ष्मी माता आणि भगवान कुबेराचा फोटो जरूर घरात लावा. धन देवी लक्ष्मी माता तसेच कुबेराचा फोटो घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासू देत नाही.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड