Vastu Tips: घरातील या ३ गोष्टी तुमचे जीवन बदलून टाकतील

मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्रस्त असाल तर घरात काही गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात या वस्तू ठेवलेल्या असतात तेथे नेहमीच भरभराट होत असते.


वास्तुशास्त्रानुसार घरात गणपती बाप्पाची प्रतिमा जरूर स्थापित केली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पााला विघ्नहर्ता म्हटले जाते. ते सर्व बाधा दूर करतात. वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे शुभ मानले जाते.


हिंदू धर्माशी संबंधित शास्त्रामध्ये म्हटले आहे की जर घरात नारळ असेल तर तेथे लक्ष्मी मातेचा वास जरूर असतो. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नेहमी नारळ ठेवलेला असतो तेथे कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.


जर तुम्ही दीर्घकाळापासून पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर लक्ष्मी माता आणि भगवान कुबेराचा फोटो जरूर घरात लावा. धन देवी लक्ष्मी माता तसेच कुबेराचा फोटो घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासू देत नाही.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या