जाणून घ्या फळांवर लागलेल्या स्टिकरचा अर्थ काय?

  87

मुंबई: तुम्ही पाहिले असेल की काही फळांवर छोटे छोटे स्टिकर्स लावलेले असतात. यावर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ वेगवेगळा असतो. याच्या क्वालिटीबद्दल ते सांगतात. तुम्ही फळे खरेदी करायला गेलेले असताना ते पाहिले असेल.


फळांवर लागलेल्या या स्टिकर्सना पीएलयू कोड म्हटले जाते. याचा अर्थ आहे प्राईस लुक अप कोड. यात काही नंबर आणि बारकोड लिहिलेले असतात. जर हे नंबर ५ डिजीट असतील आणि ९ नंबर कोडने सुरू होत असतील तर ते ऑरगॅनिकक आहे. जर ५ डिजीट कोड आहे आणि ८ पासून सुरू होत असेल तर पिकवण्यासाठी मॉडिफाय करण्यात आले आहेत.


जर कोड चार अंकांचा असेल तर कीटकनाशकाचा वापर केलेला असतो. याच कारणामुळे आजकाल सोशल मीडियावर चार अंकाचे कोड असलेली फळे खरेदी करण्यास मनाई आहे.


हा कोड इंटरनॅशनल फेडरेशन फॉर प्रोड्यूस स्टँडर्डच्या हिशेबाने आहे. मात्र भारतात याचा वापर केला जात आहे. दुसऱ्या देशांमध्ये याचा वापर होतो.


भारताबद्दल बोलायचे झाल्यास FSSAIनुसार येथे फळवाले OK Tested छापलेले स्टिकर लावतात. याबाबत कोणतेही नियम नाहीत. हे सर्व फळांना प्राईम दाखवण्यासाठी केले जाते. दुसऱ्या देशांमध्येही याबाबत काही खास नियम नाहीत.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे