जाणून घ्या फळांवर लागलेल्या स्टिकरचा अर्थ काय?

मुंबई: तुम्ही पाहिले असेल की काही फळांवर छोटे छोटे स्टिकर्स लावलेले असतात. यावर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ वेगवेगळा असतो. याच्या क्वालिटीबद्दल ते सांगतात. तुम्ही फळे खरेदी करायला गेलेले असताना ते पाहिले असेल.


फळांवर लागलेल्या या स्टिकर्सना पीएलयू कोड म्हटले जाते. याचा अर्थ आहे प्राईस लुक अप कोड. यात काही नंबर आणि बारकोड लिहिलेले असतात. जर हे नंबर ५ डिजीट असतील आणि ९ नंबर कोडने सुरू होत असतील तर ते ऑरगॅनिकक आहे. जर ५ डिजीट कोड आहे आणि ८ पासून सुरू होत असेल तर पिकवण्यासाठी मॉडिफाय करण्यात आले आहेत.


जर कोड चार अंकांचा असेल तर कीटकनाशकाचा वापर केलेला असतो. याच कारणामुळे आजकाल सोशल मीडियावर चार अंकाचे कोड असलेली फळे खरेदी करण्यास मनाई आहे.


हा कोड इंटरनॅशनल फेडरेशन फॉर प्रोड्यूस स्टँडर्डच्या हिशेबाने आहे. मात्र भारतात याचा वापर केला जात आहे. दुसऱ्या देशांमध्ये याचा वापर होतो.


भारताबद्दल बोलायचे झाल्यास FSSAIनुसार येथे फळवाले OK Tested छापलेले स्टिकर लावतात. याबाबत कोणतेही नियम नाहीत. हे सर्व फळांना प्राईम दाखवण्यासाठी केले जाते. दुसऱ्या देशांमध्येही याबाबत काही खास नियम नाहीत.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण