रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने शरीरास फायदे होतात की नुकसान? घ्या जाणून

मुंबई: दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅटसारखी गरजेची पोषकतत्वे असतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. सोबतच मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही चांगले अॅक्टिव्ह राहतात.


व्हिटामिन डी मेंदूसाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा असा सवाल येतो की रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले असते का? सोबतच दूध पिण्याची योग्य वेळ काय असते.



सकाळी दूध पिण्याचे फायदे


सकाळच्या वेळेस दूध पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस दूध प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. मांसपेशीही मजबूत होताता.


दरम्यान, काही जणांना लॅक्टोजचा त्रास असतो. यामुळे पोटदुखी तसेच गॅसचीही समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ अथवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना रिकाम्या पोटी दूध पिण्याची सवय आहे त्यांनी गरम नव्हे तर थंड दूध प्यायले पाहिजे.



दूध पिण्याची योग्य वेळ


सकाळी दूध पिणे शरीरास नुकसानदायक असते मात्र जर तुम्ही नाश्ता केल्यानंतर दूध पित असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी दूध पिऊ नये तर काही ना काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि