रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने शरीरास फायदे होतात की नुकसान? घ्या जाणून

  92

मुंबई: दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅटसारखी गरजेची पोषकतत्वे असतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. सोबतच मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही चांगले अॅक्टिव्ह राहतात.


व्हिटामिन डी मेंदूसाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा असा सवाल येतो की रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले असते का? सोबतच दूध पिण्याची योग्य वेळ काय असते.



सकाळी दूध पिण्याचे फायदे


सकाळच्या वेळेस दूध पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस दूध प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. मांसपेशीही मजबूत होताता.


दरम्यान, काही जणांना लॅक्टोजचा त्रास असतो. यामुळे पोटदुखी तसेच गॅसचीही समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ अथवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना रिकाम्या पोटी दूध पिण्याची सवय आहे त्यांनी गरम नव्हे तर थंड दूध प्यायले पाहिजे.



दूध पिण्याची योग्य वेळ


सकाळी दूध पिणे शरीरास नुकसानदायक असते मात्र जर तुम्ही नाश्ता केल्यानंतर दूध पित असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी दूध पिऊ नये तर काही ना काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक