रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने शरीरास फायदे होतात की नुकसान? घ्या जाणून

मुंबई: दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅटसारखी गरजेची पोषकतत्वे असतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. सोबतच मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही चांगले अॅक्टिव्ह राहतात.


व्हिटामिन डी मेंदूसाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा असा सवाल येतो की रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले असते का? सोबतच दूध पिण्याची योग्य वेळ काय असते.



सकाळी दूध पिण्याचे फायदे


सकाळच्या वेळेस दूध पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस दूध प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. मांसपेशीही मजबूत होताता.


दरम्यान, काही जणांना लॅक्टोजचा त्रास असतो. यामुळे पोटदुखी तसेच गॅसचीही समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ अथवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना रिकाम्या पोटी दूध पिण्याची सवय आहे त्यांनी गरम नव्हे तर थंड दूध प्यायले पाहिजे.



दूध पिण्याची योग्य वेळ


सकाळी दूध पिणे शरीरास नुकसानदायक असते मात्र जर तुम्ही नाश्ता केल्यानंतर दूध पित असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी दूध पिऊ नये तर काही ना काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात