रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने शरीरास फायदे होतात की नुकसान? घ्या जाणून

मुंबई: दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅटसारखी गरजेची पोषकतत्वे असतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. सोबतच मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही चांगले अॅक्टिव्ह राहतात.


व्हिटामिन डी मेंदूसाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा असा सवाल येतो की रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले असते का? सोबतच दूध पिण्याची योग्य वेळ काय असते.



सकाळी दूध पिण्याचे फायदे


सकाळच्या वेळेस दूध पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस दूध प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. मांसपेशीही मजबूत होताता.


दरम्यान, काही जणांना लॅक्टोजचा त्रास असतो. यामुळे पोटदुखी तसेच गॅसचीही समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ अथवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना रिकाम्या पोटी दूध पिण्याची सवय आहे त्यांनी गरम नव्हे तर थंड दूध प्यायले पाहिजे.



दूध पिण्याची योग्य वेळ


सकाळी दूध पिणे शरीरास नुकसानदायक असते मात्र जर तुम्ही नाश्ता केल्यानंतर दूध पित असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी दूध पिऊ नये तर काही ना काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण