तरूणपणात केलेल्या या ५ चुका भविष्य बिघडवू शकतात

  52

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते तरूणपणात काही चुका करू नयेत त्याचे नुकसान आयुष्यभर सहन करावे लागते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्ती या चुका करतात त्यांना नेहमी आर्थिक तंगी जाणवते. कोणते ना कोणते संकट राहते.


आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने तरूणपणी आपल्या वेळेची कदर केली पाहिजे. वेळ उगाचच वाया घालवू नये. जी व्यक्ती आपली वेळ वाया घालवते त्या व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. नेहमीच त्यांना तंगी जाणवते.


आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्ती तरूणपणी पैशाचे महत्त्व समजले पाहिजे. ज्या व्यक्तीला पैशाचे महत्त्व समजत नाही अथवा ते व्यर्थ खर्ची करतात. त्यांच्या खिशात कधीच पैसा टिकत नाही.


आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आळसापासून लांब राहिले पाहिजे. आळशी व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तरूणपणात क्रोध नेहमीच आपल्यावर चढ असतो. तो सांभाळणारी व्यक्तीच यशस्वी होऊ शकते.


आचार्य चाणक्य म्हणतात की तरूणपणी कधीही चुकीची संगत धरू नये. अशा व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर