Airtelचा ८४ दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतायत खूप फायदे

मुंबई:एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. हे प्लान्स विविध किंमतीचे आणि फीचर्ससोबत येतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.


एअरटेलच्या या प्लानची किंमत ५०९ रूपये इतकी आहे. हा प्लान तुम्हाला ३ महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. जाणून घेऊया याचे फायदे


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. हा प्लान ८४ दिवस चालतो. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.


एअरटेलचा हा प्लान ६ जीबी डेटा लिमिटसोबत येतो. हा प्लान त्या लोकांसाठी आहे जे कॉलिंगचा वापर जास्त करतात.


एअरटेलच्या या प्लानमध्ये १०० एसएमएस मिळतात. जर तुमचा डेटा संपला तर तुम्ही या एसएमएसचा वापर करू शकता.


एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला Free hello tunes on wynk आणि wynk musicचा फायदा मिळेल.



जिओच्या प्लानशी तुलना


एअरटेलचा हा प्लान जिओच्या व्हॅल्यू प्लानला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जिओचा ४७९ रूपयांचा प्लान आहे. यात ८४ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स मिळतात. यात लोकल आणि एसटीडीचा समावेश आहे. यात एसएमएसही मिळतात.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही