Airtelचा ८४ दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतायत खूप फायदे

मुंबई:एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. हे प्लान्स विविध किंमतीचे आणि फीचर्ससोबत येतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.


एअरटेलच्या या प्लानची किंमत ५०९ रूपये इतकी आहे. हा प्लान तुम्हाला ३ महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. जाणून घेऊया याचे फायदे


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. हा प्लान ८४ दिवस चालतो. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.


एअरटेलचा हा प्लान ६ जीबी डेटा लिमिटसोबत येतो. हा प्लान त्या लोकांसाठी आहे जे कॉलिंगचा वापर जास्त करतात.


एअरटेलच्या या प्लानमध्ये १०० एसएमएस मिळतात. जर तुमचा डेटा संपला तर तुम्ही या एसएमएसचा वापर करू शकता.


एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला Free hello tunes on wynk आणि wynk musicचा फायदा मिळेल.



जिओच्या प्लानशी तुलना


एअरटेलचा हा प्लान जिओच्या व्हॅल्यू प्लानला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जिओचा ४७९ रूपयांचा प्लान आहे. यात ८४ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.


जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स मिळतात. यात लोकल आणि एसटीडीचा समावेश आहे. यात एसएमएसही मिळतात.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे