Vastu Tips: तुळशीकडे चुकूनही ठेवू नका या गोष्टी, घरात येऊ शकतात आर्थिक समस्या

  112

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की तुळशीचे रोप प्रत्येक संकटापासून घराचे आणि घरातील व्यक्तींचे रक्षण करते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळस घरात लावल्याने नकारात्मक उर्जेचा नाश होतो.भारतात तुळशीच्या रोपाची पुजा केली. प्रत्येक धार्मिक कार्यात तुळशीचा वापर केला जातो. दरम्यान, काही गोष्टी तुळशीकडे ठेवणे अशुभ असते.

तुळस शिवलिंगापासून ठेवा दूर


वास्तुशास्त्रानुसार जिथे तुळस ठेवतो तिथे शिवलिंग ठेवू नये. अनेक जण तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवून देतात. तेथेच दोघांची पुजा करतात.

तुळशीसोबत गणपतीची पुजा नको


ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीसोबत गणपतीची पुजा करू नये.

तुळशीजवळ चपला ठेवू नये


वास्तुनुसार तुळशीजवळ चपला ठेवू नये. यामुळे ती अपवित्र होते. तुळशीमातेम्ये लक्ष्मीचा वास असतो. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते.

झाडू जवळ नको


शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ कधीही झाडू ठेवू नये. झाडूचा वापर घरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी केला जातो. याच कारणामुळे तुळशीजवळ झाडू ठेवू नये.
Comments
Add Comment

रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून

वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष