Team India: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार यादव टी-२० कर्णधार

मुंबई: भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे संघाचा भाग आहेत. रोहित वनडे संघाचा कर्णधार असेल. तर सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार असणार आहे. शुभमन गिल टी-२० आणि वनडे संघाचा उप कर्णधार असेल.


रियान पराग, शिवम दुबे, रिंकु सिंह यांना टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. नव्या खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास हर्षित राणा या लिस्टमध्ये सामील आहे.



भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा


भारताचा टी-२० संघ - सूर्यकुमार यादव(कर्णधार), शुभमन गिल(उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅसमन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षऱ पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.


भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

Comments
Add Comment

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत

जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला

संजू सॅमसन बनला क्रिकेट विश्वाचा नवा ‘फायनल बॉस’!

कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक

अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक