T20 Captain: सूर्यकुमार यादव असणार भारताचा पुढील टी-२० कर्णधार?

मुंबई: भारतीय संघाची पुढील मालिका श्रीलंकेविरुद्ध रंगत आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात घेतला जात आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियासाठी नियमित टी-२० कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदाची चर्चा जोरदार सुरू आहे.


याआधी हार्दिक पांड्याला टी-२०चे कर्णधारपद मिळू शकते असे म्हटले जात होते. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याच्याकडे उपकर्णधारपद ोते. त्यामुळे पुढील कर्णधार तोच असेल असे बोलले जात होते. मात्र आता समोर आलेला रिपोर्ट आश्चर्यजनक आहे. यात हार्दिक नव्हे तर सूर्यकुमार यादव पुढील टी-२० कर्णधार असू शकतो.


सूर्यकुमार यादवने २०२३वनडे वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवलेल्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दोन्ही मालिकेनंतर सूर्याला चांगला फीडबॅक मिळाला होता.


रोहित शर्मा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळत होता. मात्र २०२४च्या टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकल्यानंतर रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. अशात टी-२० कर्णधाकपदाचा शोध

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.