T20 Captain: सूर्यकुमार यादव असणार भारताचा पुढील टी-२० कर्णधार?

मुंबई: भारतीय संघाची पुढील मालिका श्रीलंकेविरुद्ध रंगत आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात घेतला जात आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियासाठी नियमित टी-२० कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदाची चर्चा जोरदार सुरू आहे.


याआधी हार्दिक पांड्याला टी-२०चे कर्णधारपद मिळू शकते असे म्हटले जात होते. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याच्याकडे उपकर्णधारपद ोते. त्यामुळे पुढील कर्णधार तोच असेल असे बोलले जात होते. मात्र आता समोर आलेला रिपोर्ट आश्चर्यजनक आहे. यात हार्दिक नव्हे तर सूर्यकुमार यादव पुढील टी-२० कर्णधार असू शकतो.


सूर्यकुमार यादवने २०२३वनडे वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवलेल्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दोन्ही मालिकेनंतर सूर्याला चांगला फीडबॅक मिळाला होता.


रोहित शर्मा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळत होता. मात्र २०२४च्या टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकल्यानंतर रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. अशात टी-२० कर्णधाकपदाचा शोध

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना