T20 Captain: सूर्यकुमार यादव असणार भारताचा पुढील टी-२० कर्णधार?

मुंबई: भारतीय संघाची पुढील मालिका श्रीलंकेविरुद्ध रंगत आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात घेतला जात आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियासाठी नियमित टी-२० कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदाची चर्चा जोरदार सुरू आहे.


याआधी हार्दिक पांड्याला टी-२०चे कर्णधारपद मिळू शकते असे म्हटले जात होते. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याच्याकडे उपकर्णधारपद ोते. त्यामुळे पुढील कर्णधार तोच असेल असे बोलले जात होते. मात्र आता समोर आलेला रिपोर्ट आश्चर्यजनक आहे. यात हार्दिक नव्हे तर सूर्यकुमार यादव पुढील टी-२० कर्णधार असू शकतो.


सूर्यकुमार यादवने २०२३वनडे वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवलेल्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दोन्ही मालिकेनंतर सूर्याला चांगला फीडबॅक मिळाला होता.


रोहित शर्मा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळत होता. मात्र २०२४च्या टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकल्यानंतर रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. अशात टी-२० कर्णधाकपदाचा शोध

Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज