jiO: हा आहे २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे प्लान ऑफर करत असते.आज आम्ही तुम्हाला जिओच्या २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या सगळ्यात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.


हा प्रीपेड प्लान १८९ रूपयांचा आहे. या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेही दिले जातात.


सोबतच ३०० एसएमएस आणि २ जीबी हाय स्पीड डेटाही मिळेल. दरम्यान, २ जीबी डेटा संपल्यानंतर याचा स्पीड कमी होऊन ६४ केबीपीएस होईल.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही तसेच जिओ सिनेमा या दोघांचाही अॅक्सेस दिला जात आहे. दरम्यान, यात तुम्हाला जिओ सिनेमाचा प्रिमियम अॅक्सेस मिळणार आहे.


हा प्लान अशा लोकांसाठी ज्यांना कॉलिंगची गरज आहे. तसेच ते डेटाचा वापर अधिक करत नाही. त्यांच्यासाठी हा प्लान जबरदस्त आहे.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९