Health: दिवसभर सुस्ती जाणवत असते तर या व्हिटामिनची असू शकते कमतरता

मुंबई: ज्या लोकांना वारंवार थकवा जाणवत असतो अथवा जे सतत आजारी असतात त्यांनी आपल्या शरीरातील ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत. कारण ही लक्षणे म्हणजे शरीरातील पोषणतत्वांची कमतरतेमुळे आढळतात.


शरीरासाठी व्हिटामिन्स आणि मिनरल्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या फिजिओलॉजिकल फंक्शनला प्रभावित करतात.


शरीरासाठी महत्त्वाचे व्हिटामिन्स म्हणजे व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई, व्हिटामिन के, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम आणि क्रोमियम यांचा समावेश आहे.


रिसर्चनुसार भारतीयांच्या शरीरात व्हिटामिन्सची कमतरता असते. अनेकदा व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.


व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे अंग दुखी, झोपेची कमतरता आणि हात-पायांची दुखी हे त्रास जाणवतात. असे लक्षण असतील तर तुम्ही भरपूर फळे खाल्ली पाहिजेत.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या