Health: दिवसभर सुस्ती जाणवत असते तर या व्हिटामिनची असू शकते कमतरता

मुंबई: ज्या लोकांना वारंवार थकवा जाणवत असतो अथवा जे सतत आजारी असतात त्यांनी आपल्या शरीरातील ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत. कारण ही लक्षणे म्हणजे शरीरातील पोषणतत्वांची कमतरतेमुळे आढळतात.


शरीरासाठी व्हिटामिन्स आणि मिनरल्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या फिजिओलॉजिकल फंक्शनला प्रभावित करतात.


शरीरासाठी महत्त्वाचे व्हिटामिन्स म्हणजे व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई, व्हिटामिन के, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम आणि क्रोमियम यांचा समावेश आहे.


रिसर्चनुसार भारतीयांच्या शरीरात व्हिटामिन्सची कमतरता असते. अनेकदा व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.


व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे अंग दुखी, झोपेची कमतरता आणि हात-पायांची दुखी हे त्रास जाणवतात. असे लक्षण असतील तर तुम्ही भरपूर फळे खाल्ली पाहिजेत.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष