मुंबई: ज्या लोकांना वारंवार थकवा जाणवत असतो अथवा जे सतत आजारी असतात त्यांनी आपल्या शरीरातील ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नयेत. कारण ही लक्षणे म्हणजे शरीरातील पोषणतत्वांची कमतरतेमुळे आढळतात.
शरीरासाठी व्हिटामिन्स आणि मिनरल्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या फिजिओलॉजिकल फंक्शनला प्रभावित करतात.
शरीरासाठी महत्त्वाचे व्हिटामिन्स म्हणजे व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, व्हिटामिन ई, व्हिटामिन के, कॅल्शियम, आयर्न, झिंक, सेलेनियम आणि क्रोमियम यांचा समावेश आहे.
रिसर्चनुसार भारतीयांच्या शरीरात व्हिटामिन्सची कमतरता असते. अनेकदा व्हिटामिन बी१२ आणि व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.
व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे अंग दुखी, झोपेची कमतरता आणि हात-पायांची दुखी हे त्रास जाणवतात. असे लक्षण असतील तर तुम्ही भरपूर फळे खाल्ली पाहिजेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…