Fitness: वजन कमी करण्यासाठी कधी करावे वर्कआऊट, जाणून घ्या योग्य वेळ

मुंबई: वजन नियंत्रित करण्यासाठी वर्कआऊट करणे गरजेचे आहे. अधिकतर लोक सकाळी अथवा संध्याकाळी जिममध्ये जात अथवा घरी एक्सरसाईज करतात. मात्र फार कमी लोकांना वर्कआऊट करण्याची योग्य वेळ माहीत आहे. सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळेस वर्कआऊट केले पाहिजे. ज्यामुळे वजन वेगाने कमी होईल.



वर्कआऊट करण्याची योग्य वेळ


वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरातील फॅट अधिक बर्न होते. यामुळे मेटाबॉलिज्मही चांगला राहतो. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी एक्सरसाईज केल्याने वजन दुपटीने कमी होते.



सकाळी किती वाजता वर्कआऊट करावे


तज्ञांच्या मते सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केला जाणारा व्यायाम चांगला ठरू शकतो. यामुळे संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते. सकाळी एक्सरसाईज केल्याने हॉर्ट रेट वाढतो. तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने होते. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते.



संध्याकाळी व्यायाम करावा की नाही


तज्ञांच्या मते दिवसभर काम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते. अशातच वजन कमी कऱण्यासाठी वर्कआऊट करत असाल तर याचा परिणाम चांगला मिळू शकतो. दरम्यान, संध्याकाळी एक्सरसाईज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपले पोट रिकामी असले पाहिजे. यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, हृदयविकाराचा धोका राहील दूर !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार हा एक सामान्य आणि चिंताजनक आजार बनला आहे. वयोगट कोणताही असो,