Dehydration: डिहायड्रेशनमुळे येऊ शकतात चेहऱ्याशी संबंधित समस्या

  68

मुंबई: सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध प्रयत्न करत असतात. नव-नव्या उत्पादनांचा वापर करतात मात्र त्यानंतरही चेहऱ्यावरून डाग,पुटकुळ्या कमी होत नाहीत. याच कारणामुळे अधिकतर लोक त्रस्त असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की डिहायड्रेन त्वचेशी संबंधित समस्या निर्माण करू शकते.


डिहायड्रेशन पुरेसे पाणी न प्यायल्याने होते. यामुळे नकारात्मक परिणाम चेहऱ्यावर होतो. जर तुम्ही नियमितपणे ७ ते ८ ग्लास दररोज पाणी पित नसाल तर यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.



पिंपल्स आणि काळवंडलेली त्वचा


शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तेलाचे प्रमाण वाढते यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळवंडल्यासारखी होते. डार्क सर्कल्स होण्याचे एक कारण डिहायड्रेशनही असू शकते.



डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी करा ही कामे


डिहायड्रेशनपासून बचावासाठी तुम्ही दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे. याशिवाय फळांचे सेवन केले पाहिजे. ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Comments
Add Comment

Health: चुकीच्या पद्धतीने 'हेल्दी फूड' खाण्याचे गंभीर दुष्परिणाम

मुंबई: अनेकदा आपण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खातो, ज्यामुळे त्याचे फायदे

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या