Vegetable Prices: लवकरच कमी होणार टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर

मुंबई: टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रचंड उकाडा आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे या भाज्यांचे दर चांगलेच वाढले होते. आता सरकारने आशा व्यक्त केली आहे की या स्थितीत सुधारणा होऊ शकते. तसेच लवकरच या किंमती कमी होऊ शकतात.


दक्षिण भारतातील राज्यांमधून होणारा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. अशातच टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.



पुरवठा कमी झाल्याने दर वाढले


सरकारी आकड्यांनुसार, दिल्लीत टोमॅटोचे रिटेल दर ७५ रूपये प्रति किलो, मुंबईत ८३ रूपये प्रति किलो आणि कोलकातामध्ये ८० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या किंमती पुरवठ्यामुळे वाढत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की दिल्ली आण अनेक शहरांमध्ये टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती वाढत आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या बटाटा २८३ लाख टन स्टोर्समध्ये आहे. गेल्या वर्षीत्या तुलनेत कमी उत्पादनानंतरही यामुळे अंतर्गत मागणी पूर्ण केली जाऊ शकते.
Comments
Add Comment

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक

NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता