Vegetable Prices: लवकरच कमी होणार टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर

मुंबई: टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रचंड उकाडा आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे या भाज्यांचे दर चांगलेच वाढले होते. आता सरकारने आशा व्यक्त केली आहे की या स्थितीत सुधारणा होऊ शकते. तसेच लवकरच या किंमती कमी होऊ शकतात.


दक्षिण भारतातील राज्यांमधून होणारा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. अशातच टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.



पुरवठा कमी झाल्याने दर वाढले


सरकारी आकड्यांनुसार, दिल्लीत टोमॅटोचे रिटेल दर ७५ रूपये प्रति किलो, मुंबईत ८३ रूपये प्रति किलो आणि कोलकातामध्ये ८० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या किंमती पुरवठ्यामुळे वाढत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की दिल्ली आण अनेक शहरांमध्ये टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती वाढत आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या बटाटा २८३ लाख टन स्टोर्समध्ये आहे. गेल्या वर्षीत्या तुलनेत कमी उत्पादनानंतरही यामुळे अंतर्गत मागणी पूर्ण केली जाऊ शकते.
Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत