मुंबई: अळीवाच्या बिया भारतीय जेवणातील मुख्य पदार्थ आहे. खासकरून डिलीव्हरीनंतर महिलांना अळीवाचे लाडू दिले जातात. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जर एखाद्याच्या शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल तर हे नक्की खाल्ले पाहिजे.
अळीवामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. दरम्यान, अळीव हे उष्ण असतात त्यामुळे अधिक प्रमाणात खाऊ नयेत. थंडीच्या दिवसाता साधारणपणे अळीव खाल्ले जातात. मात्र थोड्या प्रमाणात हे या हंगामात हे खाऊ शकता.
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्यांनी अळीव जरूर खाल्ले पाहिजेत. यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अळीव दररोज खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. तसेच अॅनिमियाचा त्रास दूर होतो. याचमुळे गर्भवती महिलांना डिलीव्हरीनंतर अळीव खायला दिले जातात.
भारतीय महिलांमध्ये रक्ताची कमतरता ही मोठी समस्या आहे. यासाठी खासकरून महिलांनी दररोज एक चमचा अळीव खाल्ले पाहिजे. १ चमचा अळीवाच्या बियांमध्ये १२ मिलीग्रॅम आर्यन असतात.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…