शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दररोज एक चमचा खा अळीव

मुंबई: अळीवाच्या बिया भारतीय जेवणातील मुख्य पदार्थ आहे. खासकरून डिलीव्हरीनंतर महिलांना अळीवाचे लाडू दिले जातात. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जर एखाद्याच्या शरीरात पोषकतत्वांची कमतरता असेल तर हे नक्की खाल्ले पाहिजे.


अळीवामध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. दरम्यान, अळीव हे उष्ण असतात त्यामुळे अधिक प्रमाणात खाऊ नयेत. थंडीच्या दिवसाता साधारणपणे अळीव खाल्ले जातात. मात्र थोड्या प्रमाणात हे या हंगामात हे खाऊ शकता.



ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांनी जरूर खावे अळीव


ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्यांनी अळीव जरूर खाल्ले पाहिजेत. यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अळीव दररोज खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. तसेच अॅनिमियाचा त्रास दूर होतो. याचमुळे गर्भवती महिलांना डिलीव्हरीनंतर अळीव खायला दिले जातात.


भारतीय महिलांमध्ये रक्ताची कमतरता ही मोठी समस्या आहे. यासाठी खासकरून महिलांनी दररोज एक चमचा अळीव खाल्ले पाहिजे. १ चमचा अळीवाच्या बियांमध्ये १२ मिलीग्रॅम आर्यन असतात.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष