Mental Health: या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो परिणाम

  91

मुंबई: मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. मुलांच्या मानसिक स्थितीवर आजूबाजूच्या परिस्थितीचाही परिणाम होतो. अभ्यासाचे प्रेशर, मित्रांचा दबाव आणि घरातील वातावरणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जर योग्य वेळेस लक्ष दिले नाही अथवा पावले उचलली नाहीत तर मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते.



अभ्यासाचा दबाव


मुलांवर अभ्यासाचा दबाव मोठा असते. आई-वडिलांच्या अपेक्षा, शाळेच्या मागण्या आणि समाजाचा दबाव यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यापासून बचावासाठी मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकू नका. त्यांच्या क्षमता समजून घ्या आणि वेळोवेळी त्यांना आराम द्या. अभ्यासासोबत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीसाठीही वेळ द्या.



कुटुंबातील वातावरण


कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. जर घरात सतत वाद तसेच तणाव असेल तर याचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे घरात शांतता आणि प्रेम असावे. मुलांच्यासमोर वाद घालू नका. कुटुंबाने एकत्र वेळ घालवावा. तसेच मुलांनाही आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या. यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि ते खुश राहतील.



सोशल मीडियाचा प्रभाव


मुलांवर मित्र आणि समाजाचा दबाव असतो. सोशल मीडियावर हा दबाव आणखी वाढतो. हा कमी करण्यासाठी मुलांशी खुलेपणाने बोला आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. दुसऱ्या मुलांशी सतत तुलना करू नका. ते जसे आहेत तसे स्वीकारा.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे