पावसाळ्यात या ५ आजारांचा वाढतो धोका, व्हा अलर्टं

मुंबई: पावसाळा सुरू झाला. सर्वत्र पावसाच्या अगदी जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे उन्हाची काहिली कमी झाली आहे. लोकही या पावसात मजा-मस्ती करताना दिसत आहेत.


या मोसमात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरते. यामुळे डासांची पैदास होऊ लागते. दरम्यान, डास आणि अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोकाही तितकाच वाढतो.


पावसाळ्याच्या दिवसांत डास चावल्याने डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढते. पावसाळ्यातील हा एक सामान्य आजार आहे. डेंग्यू हे एक व्हायरल इन्फेक्शन असते ज्यामुळे ताप, अंगदुखीचा त्रास होतो.


डेंग्यूशिवाय डास चावल्याने चिकनगुनियाचा त्रासही होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसांत मलेरियाची प्रकरणेही अनेक पाहायला मिळतात. या मोसमात खराब पाणी प्यायल्याने टायफॉईडचाही त्रास होऊ शकतो.



अशी घ्या काळजी


पावसाळ्यात घराजवळ पाणी तुंबणार नाही याची काळजी. पाणी तुंबणारी ठिकाणे स्वच्छ आणि कोरडी ठेवा.

पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून तसेच गाळून प्या.

पौष्टिक आणि ताजे अन्न खा. 

पुरेसे पाणी प्या. 
Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर