पावसाळ्यात या ५ आजारांचा वाढतो धोका, व्हा अलर्टं

मुंबई: पावसाळा सुरू झाला. सर्वत्र पावसाच्या अगदी जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे उन्हाची काहिली कमी झाली आहे. लोकही या पावसात मजा-मस्ती करताना दिसत आहेत.


या मोसमात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरते. यामुळे डासांची पैदास होऊ लागते. दरम्यान, डास आणि अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोकाही तितकाच वाढतो.


पावसाळ्याच्या दिवसांत डास चावल्याने डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढते. पावसाळ्यातील हा एक सामान्य आजार आहे. डेंग्यू हे एक व्हायरल इन्फेक्शन असते ज्यामुळे ताप, अंगदुखीचा त्रास होतो.


डेंग्यूशिवाय डास चावल्याने चिकनगुनियाचा त्रासही होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसांत मलेरियाची प्रकरणेही अनेक पाहायला मिळतात. या मोसमात खराब पाणी प्यायल्याने टायफॉईडचाही त्रास होऊ शकतो.



अशी घ्या काळजी


पावसाळ्यात घराजवळ पाणी तुंबणार नाही याची काळजी. पाणी तुंबणारी ठिकाणे स्वच्छ आणि कोरडी ठेवा.

पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून तसेच गाळून प्या.

पौष्टिक आणि ताजे अन्न खा. 

पुरेसे पाणी प्या. 
Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण