मलायकासारखे सडपातळ राहायचे आहे तर जरूर प्या हे पाणी

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा(malaika arora) आपल्या सुंदरतेसोबत परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. ५० वर्षीय मलायकाला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.


मलायकाने ५०व्या वयातही आपली फिगर मेंटेन ठेवली आहे. यासाठी ती खास डाएट घेते आणि वर्कआऊट रूटीनही फॉलो करते.सोबतच मलायका एक खास ड्रिंकही घेते ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.


काही दिवसांआधी मलायकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना सांगितले होते की सकाळी उठून ती मेथी, जिरे आणि ओव्याचे पाणी पिते. हे सर्व ती रात्रभर भिजत ठेवते.


हे ड्रिंक शुगरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कारण मेथीचे दाणे इन्सुलिन उत्पादनासाठी मदत करतात. याशिवाय ओवा आणि मेथी पोटाशी संबंधित त्रास जसे अॅसिडिटी आणि इतर गॅसच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.


जिरे, मेथी आणि ओवा तीनही पाचन आणि मेटाबॉलिज्मचा वेग वाढवण्यास मदत करतात. यामुळे वजन घटवण्यास मदत मिळते. या तिघांच्या सेवनाने बेली फॅट कमी होण्यास मदत होते.


इतकंच नव्हे तर या तीन गोष्टींचे सेवन तुमचे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे ड्रिंक फ्री रॅडिकल्सपासून लढतात आणि अँटी एजिंग म्हणून काम करतात.

Comments
Add Comment

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, हृदयविकाराचा धोका राहील दूर !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार हा एक सामान्य आणि चिंताजनक आजार बनला आहे. वयोगट कोणताही असो,

Health: निरोगी हृदयासाठी 'हे' ड्राय फ्रूट्स आहेत खूप फायदेशीर!

मुंबई: दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन' (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयविकारांबद्दल जनजागृती करणे हा या

तुम्ही अजूनही प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरता का? आजच वापर बंद करा नाहीतर...

मुंबई : स्वयंपाकघरात सर्रास वापरले जाणारे प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. एका

Health: या' भाज्या खाल्ल्यास आयुष्यभर राहाल निरोगी

मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहणे हे मोठे आव्हान बनले आहे. अयोग्य खाणेपिणे आणि वाढता ताण यामुळे अनेक

उपवासाला भगर खाताय तर आधी हे जरूर वाचा...

नांदेड : उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना