चांगल्या चांगल्या फोनची बँड वाजवू शकतो Redmiचा किंग फोन, किंमत अगदी कमी

  582

मुंबई: शाओमी रेडमीचा नवा फोन रेडमी १३ ५जी भारतात लाँच केला आहे. या फोनची सुरूवातीची किंमत १३,९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा पहिला असा फोन आहे जो स्नॅपड्रॅगन ४ जेन २ AE चिपसेटसोबत येतो.


सोबतच या फोनची खास बाब म्हणजे १०८ मेगापिक्सेल कॅमेरा, ५०३० mAh बॅटरी आहे. रेडमीच्या या फोनमध्ये १२० Hzरिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसोबत ६.७९ इंचाचा फुल -HD+ IPS LCD डिस्प्ले आहे आणि यात 1,080×2,400 पिक्सेल रेझोल्यूशन येते.


या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या 4nm ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 AE SoC आहे. यात ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. ड्युअल सिमचा हा Redmi 13 5G टॉपवर Xiaomi च्या हायपरओएस स्किनसोबत अँड्रॉईड १४वर काम करतो.



१०८ मेगापिक्सेल कॅमेरा


कॅमेरा म्हणून श्योमी Redmi 13 5G मध्ये सॅमसमग ISOCELL HM6 सेन्सर आणि f/1.75 अपर्चरसह १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की याचा प्रायमरी कॅमेरा 3x इन सेन्सॉर झूम ऑफर करतो. फोनमध्ये २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेराही मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना