PM Modi: पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- हे दोन्ही देशांच्या मैत्रीचे प्रतीक

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपोस्टलने सन्मानित केले आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानले आहे.


ते म्हणाले हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हे भारत आणि रशिया यांच्यातील अनेक वर्षे जुन्या मैत्रीचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान म्हणाले की भारत आणि रशिया यांच्यात विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त भागीदारीच सन्मान आहे. पंतप्रधान म्हणाले, पुतिन यांच्या नेतृत्वात गेल्या २५ वर्षांपासून भारत आणि रशिया यांच्यातील संबंध मजबूत झाले आहेत आणि प्रत्येकवेळेस नव्या उंची गाठत आहेत.


भारताचे पंतप्रधान मोदींनी भारत आणि रशियाच्या लोकांच्या चांगल्या भविष्याबाबत बातचीत केली. तसेच ते म्हणाले की सर्व क्षेत्रातीतल संबंध मजबूत करावे लागतील. आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे केवळ दोन देशांना नव्हे तर संपूर्ण जगाला फायदा होईल.


पंतप्रधान पुढे म्हणाले, भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी महत्त्वाची आहे. आमच्या मत शांती आणि स्थिरतेचे प्रयत्न सुरू राहिले पाहिजेत. आम्ही या दिशेने सातत्याने काम करत आहोत.


ते पुढे म्हणाले, आजच्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी आणखी गरजेची आहे. येणाऱ्या काळात आम्ही एकत्र मिळून या दिशेने काम करत राहू.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना