मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी क्रिकेटमधील त्यांच्या यशाबद्दल इतर स्पोर्ट्समधील यशाबद्दल चर्चा केली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ बद्दलही चर्चा केली. या ऑलिम्पिकचे आयोजन लॉस एंजेलिसला होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या आशांबद्दल सवाल केले तर राहुल द्रविडने म्हटले की ऑलिम्पिकमध्ये खेळणे क्रिकेटर्ससाठी मोठी गोष्ट असेल. सोबतच देश आणि मंडळासाठी मोठे यश असेल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असणे ही गर्वाची गोष्ट आहे. माझी आशा आहे या संघाचे अनेक खेळाडू ऑलिम्पिक २०२८चा भाग असतील. अनेक तरूण खेळआडू असतील मात्र आमच्या नजरा सुवर्णपदक जिंकण्यावर असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. गेल्या १०० वर्षांपासून क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग नाही आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…