या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला कधीच आवडत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या घरांमध्ये लक्ष्मी माता तेथे न गेल्याने तेथील आर्थिक परिस्थिती नेहमी कंगाल राहते.


आचार्य चाणक्य यांच्या मते लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही. ती घाण असलेल्या जागेवर कधीही वास करत नाही. ज्या घरात कधी साफसफाई होत नाही तेथे लक्ष्मी मातेला जायला आवडत नाही. त्या घरात नेहमी आर्थिक तंगी राहते.


आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरात नेहमी वाद-विवाद सुरू असतात. कलह होत असतात तेथे लक्ष्मी माता जात नाही. यामुळे कधीही घरात कलहाचे वातावरण असले नाही पाहिजे.तसेच सुख-शांती आणि प्रेमासोबत राहिले पाहिजे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहते.


जर धन देवता लक्ष्मी माता एखाद्यापासून नाराज असेल तर त्या व्यक्तीचे वाईट दिवस सुरू होतात. लक्ष्मी माता नाराज झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या खिशावर होतो.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं