मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला कधीच आवडत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या घरांमध्ये लक्ष्मी माता तेथे न गेल्याने तेथील आर्थिक परिस्थिती नेहमी कंगाल राहते.
आचार्य चाणक्य यांच्या मते लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही. ती घाण असलेल्या जागेवर कधीही वास करत नाही. ज्या घरात कधी साफसफाई होत नाही तेथे लक्ष्मी मातेला जायला आवडत नाही. त्या घरात नेहमी आर्थिक तंगी राहते.
आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरात नेहमी वाद-विवाद सुरू असतात. कलह होत असतात तेथे लक्ष्मी माता जात नाही. यामुळे कधीही घरात कलहाचे वातावरण असले नाही पाहिजे.तसेच सुख-शांती आणि प्रेमासोबत राहिले पाहिजे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहते.
जर धन देवता लक्ष्मी माता एखाद्यापासून नाराज असेल तर त्या व्यक्तीचे वाईट दिवस सुरू होतात. लक्ष्मी माता नाराज झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या खिशावर होतो.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…