Morning Tips: महिलांनी सकाळी उठल्यावर ही कामे करू नये, घ्या जाणून

मुंबई: सकाळी उठताच आपल्या दिवसाची नवी सुरूवात होते. संपूर्ण दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी शुभ असेल की नाही हे तुमच्या कार्यावर अवलंबून असते. याच कारणामुळे शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठून करू नये. यामुळे संपूर्ण दिवस अशुभ जाऊ शकतो.


महिलांनी सकाळी उठल्यावर विशेष करून काही कामे करू नयेत. याचे कारण आहे की महिलांना घरची लक्ष्मी मानली जाते. घराची आर्थिक परिस्थिती, आनंद, समृद्धी हे स्त्रीशी संबंधित असते. यामुळेच स्त्रीने केलेल्या कामाचा प्रभाव घर-कुटुंबावर होतो.



करू नका ही कामे


उंबऱ्यावर बसू नका


महिलांनी सकाळी उठल्यावर उंबऱ्यावर बसू नये. शास्त्रानुसर सकाळच्या वेळेस उंबऱ्यावर बसल्याने घराची समृद्धी निघून जाते.



वाद घालू नका


लक्ष्मी मातेचा त्याच घरात प्रवेश होतो जेथे आनंद आणि शांती असते. यामुळे सकाळी सकाळी वाद घालू नका.



आरसा पाहू नका


अनेक महिला सकाळी उठताच आरशात स्वत:ला पाहतात. मात्र शास्त्रात हे योग्य नाही सांगितले आहे. असे केल्याने तुमच्यामध्ये नकारात्मकतेचा प्रवेश होऊ शकतो.



सावली पाहू नका


आरशासोबत महिलांनी सकाळी उठल्यावर आपली सावलीही पाहू नये. याचे कारण आहे सूर्योदय पूर्व दिशेने होतो. तसेच पश्चिम दिशेला पाहिलेली सावली वास्तुशास्त्रात राहूचे संकेत मानले जातात.



भाग्याला कोसणे


अनेक महिला सकाळी उठल्यावर आपल्या नशिबाला बोल लावत असतात. मात्र तुमच्या या सवयीने लक्ष्मी माता नाराज होऊ शकते.

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय