पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे त्यांच्या दालनात भेट घेऊन पालघरवासीयांच्या हालअपेष्टा त्यांच्या कानावर घातल्या.यावेळी सवरा यांनी त्यांना मागण्याचे निवेदन दिले.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर रोड ते तलासरी,या पट्ट्यात महामार्गाचे काम गुणवत्ता पूर्वक झाले नसल्यामुळे त्या कामाची चौकशी करणे,वारंवार पडणारे खड्डे,सतत होणारी वाहतूक कोंडी,निकृष्ट दर्जाचे काम,सर्विस रोड इ. ज्वलंत संमस्यांकडे नितीन गडकरी यांचे त्यांनी लक्ष वेधले. गडकरी यांनी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संबंधितांवर कारवाई करा व कामाचा दर्जा सुधारण्याबाबत ठेकेदाराला कडक शब्दात सूचना करा,अन्यथा कारवाई करा,असे आदेश दिले.
दरम्यान, गडकरी यांच्या आदेशानंतर तरी हा ठेकेदार आपल्या कामात सुधारणा करतो का याकडे पालघर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…