Belly Fat: १५ दिवसांत बाहेर निघालेले पोट होईल कमी, वापरा हे उपाय

  118

मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या चरबीने त्रस्त आहात तर काही देशी उपाय करून तुम्ही १५ दिवसांत फायदा मिळवू शकता.


आजकाल बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात फॅट जमा होते. यामुळे वजन वाढत जाते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.


जर तुमचेही पोट चरबीमुळे बाहेर आले असेल आणि ते कमी करायचे असेल तर हा उपाय करून तुम्ही ते कमी करू शकता.


हिरड्याचे चूर्ण सेवन करून तुम्ही वाढलेले पोट कमी करू शकता. याची पावडर बनवा. पावडर नसल्यास ते वाटून तुम्ही चूर्ण बनवू शकता. अर्धा चमचा हिरडा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. सकाळी-सकाळी हे प्यायल्याने पोट कमी होईल.


हिरड्याच्या चूर्ण सेवनाने पोटाचे आरोग्य चांगले राखले जाते. यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. अॅसिडिटीचीही समस्या दूर होते.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत