Kolhapur News : कोल्हापूरच्या दूधगंगा नदीत दोघांचा बुडून मृत्यू!

  96

पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं...


कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. लोणावळ्यात भुशी डॅममध्ये (Lonavla Bhushi dam) एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले तर आज ताह्मिणी घाटातही (Tamhini Ghat) स्टंटबाजीच्या नादात एक तरुण वाहून गेला. या घटना ताज्या असतानाच आता कोल्हापुरातून (Kolhapur) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील दूधगंगा नदीवर पावसाळी पर्यटनाकरता आलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळी पर्यटनासाठी निपाणीहून कोल्हापुरातील काळमवाडी येथे १३ जणांचा ग्रुप आला होता. यांपैकी २ तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही निपाणी येथील रहिवासी होते.


Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले

Shirdi Saibaba: साईबाबा मंदिरात लाखोंची चोरी, ३० वर्षांपासून सेवा देणारा मंदिर कर्मचारी अटक

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या