कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. लोणावळ्यात भुशी डॅममध्ये (Lonavla Bhushi dam) एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले तर आज ताह्मिणी घाटातही (Tamhini Ghat) स्टंटबाजीच्या नादात एक तरुण वाहून गेला. या घटना ताज्या असतानाच आता कोल्हापुरातून (Kolhapur) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील दूधगंगा नदीवर पावसाळी पर्यटनाकरता आलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळी पर्यटनासाठी निपाणीहून कोल्हापुरातील काळमवाडी येथे १३ जणांचा ग्रुप आला होता. यांपैकी २ तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही निपाणी येथील रहिवासी होते.
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…