T-20 World cup 2024: तब्बल १७ वर्षांनी भारताने जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब, बनला नवा टी-२० चॅम्पियन

Share

मुंबई: भारताने टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. भारताने शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.

रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारताने इतिहास रचला.. या संघाने इतिहासात चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघाने शनिवारी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी मात दिली. या विजयासोबत १४० कोटी भारतीयांना सेलीब्रेशन करण्याची संधी दिली.

भारतीय संघाने २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकलाआहे. तर दोनदा टी-२० वर्ल्डकप(२००७, २०२४)खिताब जिंकला आहे. संघाने मागील वर्ल्डकप २०११मध्ये जिंकला होता. त्यानंतर १३ वर्षानंतर कोणताही वर्ल्डकप खिताब जिंकता आला नव्हता.

१७७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका एक वेळेस १५ षटकांत ४ बाद १४७ इतक्या धावांवर होती. येथून त्यांचा विजय पक्का वाटत होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
पहिल्यांदा विराट आणि रोहित यांनी एकत्र खेळताना वर्ल्डकप जिंकला आहे.

Recent Posts

MI vs CSK Live Score, IPL 2025 :  रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…

47 minutes ago

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

7 hours ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

7 hours ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

7 hours ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

7 hours ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

8 hours ago