फायनलमध्ये पोहोचताच रडायला लागला रोहित शर्मा, पाहा Video

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने(indian cricket team) आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) स्थान मिळवले आहे. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये २७ जूनला सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडला ६८ धावांनी हरवले.


सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ १६.४ षटकांत १०३ धावांवर आटोपला.


हा सामना संपल्यानंतर या विजयी क्षणी रोहित शर्मा अतिशय भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याला विराट कोहलीने सावरले. रोहित शर्मा ड्रेसिंग रूमध्ये बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक यूजर्सनी शेअर केला.


 


रोहितने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत ५७ धावा ठोकत भारताला चांगली सुरूवात करून दिली. आता फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.


दक्षिण आफ्रिकाने अफगाणिस्तानला ९ विकेटनी हरवत टी-२० वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने २००७मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण