Health: दररोज एक डाळिंब खाल्ल्याने शरीरात होतील हे बदल, आठवड्याभरात दिसेल फरक

  92

मुंबई: डाळिंब हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या फळांपैकी एक आहे. याचा ज्यूसही अतिशय महाग असतो. अनेक जण ज्यूस म्हटला की मोसंबी अथवा संत्र्‍याचा पितात मात्र डाळिंबाचा ज्यूसही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.



डाळिंबाचे दाणेच का खातात?


डाळिंब हे पुनिका ग्रेनेटम झाडाचे फळ आहे. हे फळ कडू असते. यामुळे याच्या केवळ बियाच खाल्ल्या जातात. एका डाळिंबामध्ये साधारण ३० मिलिग्रॅम व्हिटामिन सी असते जे एका दिवसाला लागणाऱ्या व्हिटामिन सीपेक्षा ४० टक्के अधिक आहे. शरीराची सूज कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो.



डाळिंबाचे फायदे


पोटासाठी चांगले


जर तुम्ही दररोज डाळिंब खात आहात तर पोटासाठी हे चांगले आहे. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे हे खाल्ल्याने हेल्दी गट मायक्रोबायोमचे उत्पादन वाढते.


मेंदूसाठी चांगले


डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहेत जे नर्व्हस सिस्टीम डॅमेज होण्यापासून वाचवतात. यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न