मुंबई: डाळिंब हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या फळांपैकी एक आहे. याचा ज्यूसही अतिशय महाग असतो. अनेक जण ज्यूस म्हटला की मोसंबी अथवा संत्र्याचा पितात मात्र डाळिंबाचा ज्यूसही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
डाळिंब हे पुनिका ग्रेनेटम झाडाचे फळ आहे. हे फळ कडू असते. यामुळे याच्या केवळ बियाच खाल्ल्या जातात. एका डाळिंबामध्ये साधारण ३० मिलिग्रॅम व्हिटामिन सी असते जे एका दिवसाला लागणाऱ्या व्हिटामिन सीपेक्षा ४० टक्के अधिक आहे. शरीराची सूज कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो.
पोटासाठी चांगले
जर तुम्ही दररोज डाळिंब खात आहात तर पोटासाठी हे चांगले आहे. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे हे खाल्ल्याने हेल्दी गट मायक्रोबायोमचे उत्पादन वाढते.
मेंदूसाठी चांगले
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहेत जे नर्व्हस सिस्टीम डॅमेज होण्यापासून वाचवतात. यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…