Health: दररोज एक डाळिंब खाल्ल्याने शरीरात होतील हे बदल, आठवड्याभरात दिसेल फरक

  113

मुंबई: डाळिंब हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या फळांपैकी एक आहे. याचा ज्यूसही अतिशय महाग असतो. अनेक जण ज्यूस म्हटला की मोसंबी अथवा संत्र्‍याचा पितात मात्र डाळिंबाचा ज्यूसही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.



डाळिंबाचे दाणेच का खातात?


डाळिंब हे पुनिका ग्रेनेटम झाडाचे फळ आहे. हे फळ कडू असते. यामुळे याच्या केवळ बियाच खाल्ल्या जातात. एका डाळिंबामध्ये साधारण ३० मिलिग्रॅम व्हिटामिन सी असते जे एका दिवसाला लागणाऱ्या व्हिटामिन सीपेक्षा ४० टक्के अधिक आहे. शरीराची सूज कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो.



डाळिंबाचे फायदे


पोटासाठी चांगले


जर तुम्ही दररोज डाळिंब खात आहात तर पोटासाठी हे चांगले आहे. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे हे खाल्ल्याने हेल्दी गट मायक्रोबायोमचे उत्पादन वाढते.


मेंदूसाठी चांगले


डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहेत जे नर्व्हस सिस्टीम डॅमेज होण्यापासून वाचवतात. यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे