नेहमी पंखा डाव्या बाजूनेच का फिरतो? तुम्हाला माहीत आहे का...

मुंबई: उन्हाळ्यात क्वचित असे घर असेल जिथे पंख्याचा वापर होत नाही. उन्हाळा जसा वाढतो तसा पंख्याचा वापरही वाढतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की पंखा नेहमी डाव्या बाजूनेच का फिरतो?

ऊन वाढू लागले की घरातील पंख्याचा स्पीड वाढू लागतो. उन्हापासून बचावासाठी तसेच थंड राहण्यासाठी घरात एअर कंडिशनर , कूलर आणि पंख्याचा वापर केला जातो. घरात पंख्यांचा वापर सर्वाधिक केला जातो.

घरात जर पंखा सुरू असताना जर पाहिले तर पंखा नेहमीच डाव्या बाजूने का फिरतो मात्र याच्यामागचे कारण फार कमी लोकांना माहीत आहे. साधारणपणे अनेक घरांमध्ये टेबल फॅन अथवा सीलिंग फॅनचा वापर केला जातो.

तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यास टेबल फॅनचे ब्लेड्स नेहमीच उजव्या बाजूला फिरतात. तर सीलिंग फॅन नेहमी डाव्या बाजूला फिरतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का?

पंखा फिरण्यासाठी एक मोटरची गरज असते. या मोटरमध्ये दोन पार्ट्स असतात. एक तर मोटर स्वत: आणि दुसरे पंख्याचे कव्हर असते. सीलिंग फॅनचे कव्हर नेहमीच स्थिर असते. तर मोटर नेहमी डाव्या बाजूला फिरते. पंख्याचे ब्लेड मोटरशी जोडलेले असतात.त्यामुळे पंखा डाव्या बाजूला फिरतो.

तर टेबल फॅनचे उलटे आहे. यात पंख्याची मोटर स्थिर असतात आणि पंख्याचे ब्लेड्स कव्हरशी जोडलेले असतात. पंख्याचे कव्हर उजव्या दिशेला फिरते. यामुळे पंख्याचे ब्लेड्स उजव्या बाजूला फिरतात.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि