राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस बैठकीत शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर सरकार स्थापन झाले आहे. यानंतर सातत्याने चर्चा केली जात होती की लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कोण असेल? अखेर या चर्चेला विराम मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.याची घोषणा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.


काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.हा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत काँग्रेस संसदीय पक्षाचे चेअरपर्सं सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरला पत्र लिहिले आणि सांगितले की लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्ष नेते असतील.


 


चिठ्ठी लिहून दिली माहिती - केसी वेणुगोपाल


वेणुगोपाल म्हणाले, अस्थायी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना चिठ्ठी लिहित राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त केल्याची माहिती दिले. ते पुढे म्हणाले, इतर पदाधिकाऱ्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
Comments
Add Comment

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय

Constitution Amendment : गेल्या 12 वर्षांत आठ घटना दुरुस्त्या, सरकारची संसदेत माहिती

नवी दिल्ली : गेल्या बारा वर्षांत भारताच्या राज्यघटनेत आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विधी