राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस बैठकीत शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर सरकार स्थापन झाले आहे. यानंतर सातत्याने चर्चा केली जात होती की लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कोण असेल? अखेर या चर्चेला विराम मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.याची घोषणा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.


काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.हा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत काँग्रेस संसदीय पक्षाचे चेअरपर्सं सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरला पत्र लिहिले आणि सांगितले की लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्ष नेते असतील.


 


चिठ्ठी लिहून दिली माहिती - केसी वेणुगोपाल


वेणुगोपाल म्हणाले, अस्थायी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना चिठ्ठी लिहित राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त केल्याची माहिती दिले. ते पुढे म्हणाले, इतर पदाधिकाऱ्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना