Lok Sabha Session: संसदेच्या अधिवेशनाला आजपासून होणार सुरूवात

नवी दिल्ली: नवे सरकार स्थापन झाल्यानंतर १८व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होत आहे. लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्ष इंडिया गठबंधनचे खासदार संसद परिसरात एकवटतील आणि एकत्र सदनाच्या दिशेने मार्च करतील. नवे सरकार बनल्यानंतर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील.


याआधी एक दिवस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाचे खासदार भर्तुहरि महताब यांना लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ देतील. यानंतर महताब संसदेत पोहोचतील आणि ११ वाजल्यानंतर लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात करतील.



या मुद्द्यांवर सरकारला घेरू शकतात विरोधी पक्ष


सात वेळा खासदार भर्तृहरि महताब यांना संसदेच्या खालच्या सदनाचे अस्थायी अध्यक्ष नियुक्त केल्याप्रकरणी अधिवेशनादरम्यान लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधी पक्ष महागाई, भीषण उन्हामुळे झालेले मृत्यू आणि सध्या नीट परीक्षेचा गोंधळ हे मुद्दे उचलून धरू शकतात.

Comments
Add Comment

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने