Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, न्यायालयाकडून मिळाला जामीन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना गुरूवारी कथित दारू घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आहे


राऊज एव्हेन्यू कोर्टाने म्हटले की एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर येऊ शकतात.



दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवालांना अटक


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणाशी संबधित आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांना यात आरोपी बनवले होते. तसेच दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर आण्याची सूट मिळाली होती.


यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये समर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला रेग्युलर जामीन मिळाला आहे. या निर्णयामउळे आम आदमी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत