Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, न्यायालयाकडून मिळाला जामीन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना गुरूवारी कथित दारू घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आहे


राऊज एव्हेन्यू कोर्टाने म्हटले की एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर येऊ शकतात.



दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवालांना अटक


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणाशी संबधित आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांना यात आरोपी बनवले होते. तसेच दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर आण्याची सूट मिळाली होती.


यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये समर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला रेग्युलर जामीन मिळाला आहे. या निर्णयामउळे आम आदमी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी