Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, न्यायालयाकडून मिळाला जामीन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना गुरूवारी कथित दारू घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आहे


राऊज एव्हेन्यू कोर्टाने म्हटले की एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर येऊ शकतात.



दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवालांना अटक


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणाशी संबधित आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांना यात आरोपी बनवले होते. तसेच दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर आण्याची सूट मिळाली होती.


यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये समर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला रेग्युलर जामीन मिळाला आहे. या निर्णयामउळे आम आदमी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया