Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा, न्यायालयाकडून मिळाला जामीन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना गुरूवारी कथित दारू घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आहे


राऊज एव्हेन्यू कोर्टाने म्हटले की एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर येऊ शकतात.



दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवालांना अटक


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणाशी संबधित आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांना यात आरोपी बनवले होते. तसेच दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर आण्याची सूट मिळाली होती.


यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये समर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला रेग्युलर जामीन मिळाला आहे. या निर्णयामउळे आम आदमी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३