Parenting Tips: मुलांना बाहेरचे कधीपासून खायला द्यावे? जाणून घ्या ही गोष्ट

मुंबई: जसजशी मुले मोठी होतात तसतसे त्यांना पोषणतत्वांची गरज असते. मुलांच्या सुरवातीची दोन वर्षे त्या दरम्यान जे ही खायला दिले जाते त्यामुळे मुलांचा मेंदू तयार होतो. अशातच अनेक आयांना असा प्रश्न असतो की मुलांना सॉलिड फूड कधीपासून दिले गेले पाहिजे.

सहा महिन्यांपर्यंत मुलांची घ्या अशी काळजी


डब्लूएचओच्या मते मुले सहा महिन्यांची होईपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे. मुलांना गरजेची पोषणतत्वे आणि एनर्जी आईच्या दुधाने मिळते. जेव्हा मूल सहा महिन्यांचे होते तेव्हा त्यांना जास्त एनर्जी आणि पोषणतत्वांची गरज असते.

सहा महिन्यांच्या मुलांना काय खायला द्यावे?


जेव्हा मूल हे सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याला काय खायला द्यावे? जेव्हा मूल हे सहा महिन्यांचे होते तेव्हा तुम्ही त्याला डाळीचे पाणी, भाताची पेज द्यायला हरकत नाही. दरम्यान हे डाएट केवळ दिवसातून दोनदाच द्यावे. दरम्यान, याचे प्रमाण अधिक असायला नको.

बाळ आणखी थोडे मोठे म्हणजेच ८ ते १० महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला खिमटी, उकडलेल्या भाज्यांचा गर, पातळ पदार्थ द्यायला हरकत नाही. त्यासोबतच आईचे दूध सुरू ठेवावे.
Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात