मुंबई: जसजशी मुले मोठी होतात तसतसे त्यांना पोषणतत्वांची गरज असते. मुलांच्या सुरवातीची दोन वर्षे त्या दरम्यान जे ही खायला दिले जाते त्यामुळे मुलांचा मेंदू तयार होतो. अशातच अनेक आयांना असा प्रश्न असतो की मुलांना सॉलिड फूड कधीपासून दिले गेले पाहिजे.
डब्लूएचओच्या मते मुले सहा महिन्यांची होईपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे. मुलांना गरजेची पोषणतत्वे आणि एनर्जी आईच्या दुधाने मिळते. जेव्हा मूल सहा महिन्यांचे होते तेव्हा त्यांना जास्त एनर्जी आणि पोषणतत्वांची गरज असते.
जेव्हा मूल हे सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याला काय खायला द्यावे? जेव्हा मूल हे सहा महिन्यांचे होते तेव्हा तुम्ही त्याला डाळीचे पाणी, भाताची पेज द्यायला हरकत नाही. दरम्यान हे डाएट केवळ दिवसातून दोनदाच द्यावे. दरम्यान, याचे प्रमाण अधिक असायला नको.
बाळ आणखी थोडे मोठे म्हणजेच ८ ते १० महिन्यांचे झाल्यानंतर बाळाला खिमटी, उकडलेल्या भाज्यांचा गर, पातळ पदार्थ द्यायला हरकत नाही. त्यासोबतच आईचे दूध सुरू ठेवावे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…