Vidhansabha Election : विधानसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात दोन प्रभारींची नियुक्ती

केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली मोठी जबाबदारी


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांनी (Political parties) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपकडून (BJP) दोन प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्यावर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी तर अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यावर सहप्रभारी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा हे प्रभारी आढावा घेणार आहेत.


भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व भाजपच्या नेत्यांवर नाराज आहे. अशावेळी राज्यात भाजपामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. उद्या भाजपची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीतच याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य