Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या मुलांना फ्रेश वाटते मात्र रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली. रिसर्चमधून ही बातमी समोर आली आहे टाल्कम पावडर सारख्या कॉस्मेटिक उत्पादनामधून कॅन्सरचा धोका वाढू शकतो.


यात एस्बेस्टस नावाचे तत्व आढळते जे कॅन्सरशी संबंधित आजार वाढवतो. हे मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.



टाल्कम पावडरमध्ये आढळतात हे टॉक्सिक पदार्थ


टाल्कम पावडरमध्ये टॅल्क नावाचे तत्व आढळते हे असे खनिज आहे जे जमिनीतून काढले जात. या खनिजामध्ये आर्द्रता शोषून घेण्याचे तसेच घर्षण कमी करण्याचे गुण आढळतात. यामुळे कॉस्मेटिक कंपन्या याचा वापर बेबी पावडर, आयशॅडो आणि इतर सामान बनवण्यास मदत मिळते.


याच पद्धतीने टाल्कम पावडरमध्ये एस्बेस्टसमध्ये आढळतात. हे टाल्क समान खनिज धरतीतून काढले जाते. हे एस्बेस्टस आज श्वासासोबत शरीराच्या आत गेल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळे डॉक्टर असे कॉस्मेटिक पदार्थ वापर करण्यापासून वाचण्याचा सल्ला देतात.


तज्ञांच्या मते टाल्कचे काही कण ओव्हरियन कॅन्सरचा धोका वाढतवता. याशिवाय टाल्कम पावडरचे कण मुलांच्या श्वासातून शरीराच्या आत गेल्यास यामुळे फुफ्फुसे तसेच श्वसनासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.


जर तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नॉन कॉस्मेटिक पावडरचा वापर करा.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि