मुंबई: आजकाल अधिकाधिक लोक काम करण्यासठी कम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाईल फोनचा वापर करत असतात. अनेकजण तर दिवसदिवसभर कामामध्ये व्यस्त असतात.
कम्प्युटर, लॅपटॉप अथवा फोनचा वापर अधिक केल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. कम्प्युटरमुळे तर डोळ्यांचे आरोग्यही बिघडू लागते. सातत्याने जर तुम्हीही कम्प्युटर अथवा फोनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
तुम्ही जास्त वेळ कम्प्युटरसमोर बसत असाल तर तुम्हाला अँटी ब्लू लाईट असलेला चष्मा घातला पाहिजे. हा चष्मा कम्प्युटरमधून निघणाऱ्या किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात.
जर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले असेल तरीही तुम्ही अँटी ब्लू लाईट असलेला चष्मा वापरू शकता.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…