Bullet Train : दिल्लीकरांचा प्रवास होणार आणखी सुपरफास्ट!

अहमदाबाद-मुंबईनंतर दिल्ली-पाटणा प्रवास होणार अवघ्या ३ तासात


नवी दिल्ली : दिल्ली ते पाटणा (Delhi To Patna) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदाबाद ते मुंबईनंतर आता दिल्लीकरांचाही प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. लवकरच दिल्ली ते पाटणा दरम्यान बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरु होणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा १७ तासांचा प्रवास आता केवळ ३ तासात पूर्ण होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-मुंबईनंतर आता दिल्ली हावडा बुलेट ट्रेनचे काम जलद गतीने सुरु आहे. दिल्ली हावडा मार्गावर धावणारी बुलेट ट्रेन बक्सर, पाटणा आणि गया मार्गे जाणार आहे. यासाठी या तिन्ही जिल्ह्यात स्थानक तयार करण्यात येणार आहे. ही बुलेट ट्रेन ३५० किमी ताशी वेगाने धावणार आहे. याआधी दिल्ली ते पाटणा प्रवासासाठी १७ तास लागायचे. परंतु बुलेट ट्रेनने दिल्लीकरांचा हा प्रवास अवघ्या ३ तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे जवळपास १४ तास वाचणार आहेत.


दरम्यान, बुलेट ट्रेन सुरु झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार असून हा प्रवास प्रवाशांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे.

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय