सकाळी उठल्यावर करा ही ४ कामे, वाढत राहील बँक बॅलन्स

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्री म्हटले जाते. चाणक्य यांच्या निती शास्त्रात जीवनातील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयींमुळे त्याच्याकडे धन आगमन होत नाही. यामुळेच या सवयी लवकरात लवकर बंद करणे योग्य असते.


चाणक्य म्हणतात की सकाळी उठून विशेष कार्य करणाऱ्या लोकांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.


चाणक्य म्हणतात की आपल्याला नेहमी ब्रम्ह मुहूर्तावर उठले पाहिजे. यावेळेस उठून स्नान आणि ध्यान केले पाहिजे. यामुळे यश आणि सुख-समृद्धीचे रस्ते उघडतील.


जर तुम्ही काही मोठे कार्य कऱणार असाल तर सकाळी लवकर उठून त्याची योजना आणि रणनीती बनवा. तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही.


आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतो. लक्षात ठेवा की आपली इन्कम पाहून खर्च केला पाहिजे.


आपल्या इनकममधील किती भाग भविष्यासाठी राखून ठेवला पाहिजे याचा हिशेब जरूर ठेवा. व्यापाऱ्यांसाठी तर ही मोठी गोष्ट आहे.


आचार्य चाणक्य यांच्या मते दररोज सूर्यदेवाला जल अर्पित केले पाहिजे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनात प्रगती होते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण