सकाळी उठल्यावर करा ही ४ कामे, वाढत राहील बँक बॅलन्स

  87

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्री म्हटले जाते. चाणक्य यांच्या निती शास्त्रात जीवनातील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयींमुळे त्याच्याकडे धन आगमन होत नाही. यामुळेच या सवयी लवकरात लवकर बंद करणे योग्य असते.


चाणक्य म्हणतात की सकाळी उठून विशेष कार्य करणाऱ्या लोकांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.


चाणक्य म्हणतात की आपल्याला नेहमी ब्रम्ह मुहूर्तावर उठले पाहिजे. यावेळेस उठून स्नान आणि ध्यान केले पाहिजे. यामुळे यश आणि सुख-समृद्धीचे रस्ते उघडतील.


जर तुम्ही काही मोठे कार्य कऱणार असाल तर सकाळी लवकर उठून त्याची योजना आणि रणनीती बनवा. तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही.


आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतो. लक्षात ठेवा की आपली इन्कम पाहून खर्च केला पाहिजे.


आपल्या इनकममधील किती भाग भविष्यासाठी राखून ठेवला पाहिजे याचा हिशेब जरूर ठेवा. व्यापाऱ्यांसाठी तर ही मोठी गोष्ट आहे.


आचार्य चाणक्य यांच्या मते दररोज सूर्यदेवाला जल अर्पित केले पाहिजे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनात प्रगती होते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर