सकाळी उठल्यावर करा ही ४ कामे, वाढत राहील बँक बॅलन्स

Share

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्री म्हटले जाते. चाणक्य यांच्या निती शास्त्रात जीवनातील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयींमुळे त्याच्याकडे धन आगमन होत नाही. यामुळेच या सवयी लवकरात लवकर बंद करणे योग्य असते.

चाणक्य म्हणतात की सकाळी उठून विशेष कार्य करणाऱ्या लोकांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.

चाणक्य म्हणतात की आपल्याला नेहमी ब्रम्ह मुहूर्तावर उठले पाहिजे. यावेळेस उठून स्नान आणि ध्यान केले पाहिजे. यामुळे यश आणि सुख-समृद्धीचे रस्ते उघडतील.

जर तुम्ही काही मोठे कार्य कऱणार असाल तर सकाळी लवकर उठून त्याची योजना आणि रणनीती बनवा. तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही.

आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतो. लक्षात ठेवा की आपली इन्कम पाहून खर्च केला पाहिजे.

आपल्या इनकममधील किती भाग भविष्यासाठी राखून ठेवला पाहिजे याचा हिशेब जरूर ठेवा. व्यापाऱ्यांसाठी तर ही मोठी गोष्ट आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते दररोज सूर्यदेवाला जल अर्पित केले पाहिजे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनात प्रगती होते.

Tags: money

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

1 hour ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

4 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

5 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

6 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

6 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

6 hours ago